Posts

Image
समुद्र मंथनाची ही कथा प्रत्येकाच्या जीवनातील अंतर्मंथनाचे प्रतीक आहे. त्यातून आपल्याला मिळते — ज्ञान, आरोग्य, आनंद, समृद्धी आणि शेवटी आत्मिक शांती. म्हणूनच, समुद्र मंथन म्हणजेच जीवनातील आत्मजागृतीचा प्रवास. vastuabhay.com  
Image
                                                दिवाळीचा अध्यात्मिक अर्थ आणि वास्तुशास्त्राशी संबंध दिवाळी हा फक्त आनंद आणि प्रकाशाचा सण नाही, तर तो ऊर्जा परिवर्तनाचा आणि आत्मशुद्धीचा काळ आहे. वास्तुशास्त्रानुसार, या काळात पृथ्वीवरील ऊर्जा (Cosmic Energy) अत्यंत सक्रिय असते. म्हणूनच या दिवसांत घर स्वच्छ करणे, दिवे लावणे, सुगंध, रंगोळी आणि पूजन यांना विशेष महत्त्व दिलं जातं. वास्तुशास्त्रानुसार दिवाळीचे महत्त्व: स्वच्छता आणि ऊर्जा प्रवाह: दिवाळीपूर्वी घराची साफसफाई केली जाते. वास्तुशास्त्र सांगते की — “जिथे स्वच्छता असते, तिथे सकारात्मक ऊर्जा वसते.” धूळ, कचरा आणि जुन्या वस्तू हे “स्थिर ऊर्जा केंद्र” बनतात. त्यामुळे नवीन ऊर्जेला प्रवेश मिळत नाही. दिवाळीतील स्वच्छता म्हणजे नकारात्मक ऊर्जा दूर करून घरात नवचैतन्य आणणे. दिवे आणि प्रकाशाचे महत्त्व: दीप म्हणजे अग्नी तत्त्वाचं प्रतीक .  वास्तुशास्त्रात अग्नी तत्त्व दक्षिण-पूर्व (आग्नेय) दिशेशी जोडलेले आहे. ...
Image
"वास्तुशास्त्र हे निसर्गाशी सुसंवाद साधण्याचे विज्ञान आहे." CONTACT - 9552377308  
Image
  वास्तुशास्त्र हे केवळ परंपरा किंवा अंधश्रद्धा नसून ते एक सुसंगत वैज्ञानिक ज्ञान आहे. जर आपण श्रद्धा आणि समजूतदारपणाने वास्तुशास्त्राचे नियम पाळले , तर ते आपल्या जीवनात आरोग्य, समृद्धी आणि समतोल निर्माण करू शकते. CONTACT - 9552377308
Image
 वास्तुशास्त्र हे भारताचे एक प्राचीन, पवित्र आणि विज्ञानाधिष्ठित शास्त्र आहे. घर, दुकान, मंदिर, कार्यालय इत्यादींची रचना निसर्गाच्या पंचतत्त्वांनुसार व योग्य दिशेनुसार कशी असावी हे यात सांगितले आहे. पण अनेक वेळा आपण एक विचित्र वाद किंवा समजूत ऐकतो — "वास्तु अभ्यासकाला श्राप असतो!" हे ऐकून आश्चर्य वाटते. असा श्राप खरंच असतो का? यामागे काही वैज्ञानिक, आध्यात्मिक किंवा मानसिक कारण आहे का? चला तर मग या विषयाचा बारकाईने विचार करूया.
Image
समाधी स्थळाचे वास्तु परीक्षण.  समाधी स्थळ म्हणजे एखाद्या महान व्यक्तीचा किंवा अध्यात्मिक विभूतीचा अंतिम विश्रांती स्थान, समाधी स्थळ म्हणजे केवळ एक दगडी रचना नसून तो एक ऊर्जेचा केंद्रबिंदू आहे. अशा स्थळाचे वास्तुशास्त्रीय दृष्टीने परीक्षण करताना केवळ वास्तुशास्त्र नव्हे तर अध्यात्म पर्यावरण आणि पवित्र या सर्व घटकांचा विचार केला जातो. समाधी स्थळाचे स्थान बहुतालच्या परिसरावर समाजावर आणि भाविकांच्या मनोवृत्तीवर दीर्घकाली परिणाम घडू शकते, म्हणूनच त्याचे योग्य परीक्षण करणे महत्त्वाचे आहेत.  समाधी स्थळ म्हणजे एखादा संत साधू योगी एखादा शूरवीर किंवा उच्च आध्यात्मिक स्तरावर पोहोचलेल्या व्यक्तीच्या शरीराचे अंतिम विसर्जन स्थान. अनेक वेळा समाधी स्थळ हे श्रद्धा स्थळ म्हणून विकसित होते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भक्त भेट देण्यासाठी येत असतात म्हणूनच त्या जागेची ऊर्जा दिशा पर्यावरण व त्या संबंधित असलेले घटक समजून घेणे महत्त्वाचे ठरते.  समाधी स्थळाचे वास्तु परीक्षण का आवश्यक आहे.  कारण त्या जागेचे ऊर्जा संतुलन तसेच सांस्कृतिक व अध्यात्मिक शुद्धतेसाठी, त्याचप्रमाणे निसर्गाशी सुसंवाद ...
Image
वास्तु शास्त्र  हे भारतीय शास्त्र आहे जे वास्तव्याशी संबंधित आहे, म्हणजे घर, कार्यालय किंवा इतर इमारतींच्या रचनेशी. प्रत्येक वास्तूच्या डिझाइनमध्ये काही नियम आणि सिद्धांत असतात जे मानवी जीवनावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम करू शकतात.   *वास्तु शास्त्र* मुख्यत: *वास्तु* (वातावरण ,  घर,) आणि *शास्त्र* (विज्ञान) यांचा संगम आहे.  वास्तु शास्त्राचे तीन मुख्य विभाग: 1. निवासी वास्तु (Residential Vastu)  2. वाणिज्य वास्तु (Commercial Vastu)   3. औद्योगिक वास्तु (Industrial Vastu) for details  contact - 9552377308